महाराष्ट्र सरकार स्थिर : जयंत पाटील | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

आघाडी सरकार खंबीर आहे. सरकार समोर कोणतीही अडचण येणार नाही. आयपीएस अधिकारी परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर केलेल्या आरोपांचा योग्य तो तपास केला जाईल.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires